Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

karj hve! aamdar vha, binvyaji 30 lakh milva

कर्ज हवे! आमदार व्हा, बिनव्याजी ३० लाख मिळवा 


 

तर मित्रांनो अशी वेळ कुणावरच कधी येऊ नाही, एकदा मी पुण्या वरुण दादरला फोर व्हीलर मधुन चाललो होतो,अचानक चिंचवड चौकात एका व्यक्तिने घाई घाई ने हात केला, चेहरा जरा ओळखीचा वाटला, म्हणुन मी गाडी थांबवली तर काय आपले आमदार साहेब, घाम पुसत मला हात जोडुन म्हणले लिफ्ट देता का मला मुंबईपर्यंत अधिवेशनाला जायचं आहे,

 

मी दादरला चाललोय सांगितल्यावर म्हणले, दादर पर्यंत दिली तरी चालेल, मग मी काय दिली लिफ्ट, म्हटलं बसा. गाडीत  बसल्यावर आमच्या गप्पा चर्च्या मारायला सुरवात झाली. मला वाटलं त्यांची गाडी बहुदा खराब किंवा पंचर झाली असावी, म्हणुन मी त्यांना विचारले साहेब गाडी खराब झाली का, पंचर. तेव्हा त्यांनी मला सांगितले, त्यांच्याकडे गाडी नाही म्हणून ते असे  नेहमी लिफ्ट मागुन ये जा करतात. मला तर धक्काच बसला. एवढा मोठा आमदार आणि त्याच्या कडे साधी गाडी नाही. असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. 

चालत असताना लोणावळा यायला  २०-२५ किलोमीटर चे अंतर बाकी होते तेवढयात आम्हाला  रस्त्याने दोन इसम चालत चालले असल्याचे दिसले, आमदार साहेब मला बोलले कि Please, त्या दोघांना लिफ्ट देता का, ते बिचारे पायीच चालले आहे आणि आपल्या गाडीत जागा पण आहे, आम्ही गाडी थांबवली, आमदार साहेब त्यांना बोलले "आज पायीच?""हो, कोणी लिफ्टच देईना आणि पैसे पण नाहीत खिशात, अधिवेशन महत्वाचंजनतेचे प्रश्न महत्वाचे, उशीर नको म्हणून निघालो पायीच"मग बसा गाडीत चला लवकर उशीर होतोय, आणि ते दोघे इसम घाई घाई ने गाडीत बसले. गाडीत बसल्यावर त्यांना असे वाटत होते कि ते जसे एखाद्या विमानातच बसले कि काय असे त्यांचे हावभाव होते मला जरा ऑड फील झाले पण काय करणार? 

[खरंच देव आहे का ? ]

आम्ही पुढं गेल्यावर आमदार साहेबांनी कानात सांगितले, हे पण दोघे आमदारच आहेत, हे ऐकल्यावर मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मला लक्षात आले कि त्यांना आमदार साहेबांनी ओळखले होते, म्हणुन मला गाडी थांबायला सांगितली. त्यांची गाडीत कुजबुज चालु होती मी कान देऊन ऐकत होतो तर एक आमदार बोलला अरे त्या मक्याला फोन करून विचार ते कुठे येणार आहे पोहोचले का ते. तर तो बोलला तुम्हीच करा ना फोन, अरे माझा बॅलन्स संपला हे, दुसरा बोलतो माझा पण बॅलन्स संपला हे, आणि तिसरा आमदार बोलतो माझ्या कडे तर फोनच नाही. मला त्यातील एका आमदाराने विचाले, साहेब तुमच्याकडे मोबाईल आहे का आम्हाला एक फोन करायचा आहे, मी म्हणालो हो आहे. धरा आणि त्यांनी फोन केला. समोरील व्यक्ती हि दादरला न येता लोणावळ्यात येणार होती. त्यामुळे आम्हाला लोणवल्यात सोडा असे बोलले. बोलता बोलता लोणावळा आले, लोणावळ्यात कुठे उतरायचे मी त्यांना विचारले तर आम्हाला रेल्वे स्टेशन वर सोडा असे बोलले, आणि मी गाडी त्या दिशेने वळवली आणि त्यांना रेल्वे स्टेशन वर सोडले. तिथे आम्हाला  चार बाकीच्या पक्षांचे आमदार भेटले,

  मग चर्च्या चालु असताना मला समजले कि त्या चार आमदारांकडे पुणे लोणावळा लोकल पुरते पैसे होते, त्यामुळं ते तिथपर्यंत लोकलने आले होते, हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. त्यांनी माझे आभार मानले आणि त्यांची चर्च्या सुरु झाली कि सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस ने लोकांना ह्यइराण करून सोडले आहे. आज मार्केट ची परिस्थिती खुपचं वाईट झाली आहे. गरीब हातावर पोट भरणारे कुटुंब काय करील काय खातील अशी चिंता करू लागले. ज्यांना शेती नाही त्यांचे कर्ज कसे माफ करायचे, असे अनेक प्रश्न आणि विचार चालू होता. मी त्यांना चहा पाजण्यासाठी हॉटेल मध्ये घेऊन गेलो चहा पिऊन झाला  चहाचे पैसे मी देतो मी देतो असे एकमेका कडे बगुन खिशात काय कोणी हात घालत नव्हते माझ्या लक्ष्यत आले कि त्यांच्याकडे चहाचे देखील पैसे नाही, तेव्हा मीच भरले आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. माझ्या बरोबर आलेले आमदार साहेबांनी माझे आभार मानुन मला धन्यवाद देऊन त्यांच्यामध्ये सामील झाले,आता तुम्हाला मी हे का सांगतो आहे, असे असंख्य विचार येत असतील. तुम्ही विचार करत असाल कि आपले आमदार लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांना किती अडचणी असतात ह्याचा आपण कधी विचारच केला नाही. मी देखील असाच सेल्फ फिश होतो पण जेव्हा मी त्यांच्या सोबत राहिलो तेव्हा मला समजले कि नाही त्यांना देखील गाडीची गरज आहे मोबाईल ची गरज आहे त्याच्याकडे पैसे नाही, महिन्याला २, ३ लाख रुपये काय पुरायचे हे, जरी अनुदान मिळत असेल तर काय झाले ते काय घरात वापरायचे काय. इलेक्शन च्या टाईमला खूप खर्च होतो त्यांचा कार्यकर्तेच खाऊन टाकतात सर्व पैसे बिचार्यांचे. ह्या सर्व अडचणी त्यांच्या बोलण्यातून  माझ्या लक्षात आले. मला एक गोष्ट समजली की जवळपास सर्वच आमदारांची अशीच अवस्था परिस्थिती आहे,काही आमदार  नागपुर , परभणी, बारामती, नाशिक मार्गे तर कोकणातले गोवा हायवे ने, विदर्भातले, मराठवाडा सर्व आमदार सेच लिफ्ट मागून नाहीतर चालतच मुंबई, नागपुर अधिवेशन गाठतात.

मित्रांनो जेव्हा हा सर्व प्रकार मी माझ्या डोळ्याने आणि स्वतःहा त्यांच्या बरोबर राहुन अनुभवला तेव्हा मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे. 
मला सुरवातीला उर भरून आला, पण नंतर वाईट वाटलं, 

add 

आपल्या महाराष्ट्रातील जनता ही स्वतःची गाडी नसलेले आमदार का बरं निवडून देत असेल हा पण प्रश्न पडला,ही स्थिती अजितदादांच्या कानावर पडलीसाहजिकच अर्थमंत्री असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि या अधिवेशनात आमदारांना गाडी घेण्यासाठी ३० लाख रु. बिनव्याजी देणार ही घोषणा केली,आंनद वाटला, तरी मोबाईल साठी अनुदान मिळावे अशी विनंती करतो ते पुढील आधिवेशनातं मंजूर होईल अशी आश्या बाळगतो. बाजारात महागड्या अल्टो, मारुती 800, वॅगन आर, क्विड अशा गाड्या न घेता आल्या तरी निदान कमीतकमी फॉरचूनर, इंनोवा सारख्या स्वस्तातल्या गाड्या घेऊन सर्व आमदार विकासाचा वेग वाढवतील याची मनोमन खात्री पटली.

[बिज़नेस लोन माफ़ होने के लिए निवेदन फॉर्म]

मी स्वतःहा एक छोटा धंदा करतो मला शेती नाही सरकारच्या कोणत्याही कर्ज माफीत बसत नाही माझ्यावर फायनान्स चे कर्ज कारण गव्हरमेंट बँक लोन देत नाही आज मार्केट चे कंबरडे मोडले शेरमार्केट भयानक कोसळे मोठ्या मोठ्या कंपन्या संपल्या आमच्या सारख्या छोट्या छोट्या दुकानदारांकडे कोण लक्ष्य देणार. तरी आम्ही गाडीत फिरतो पार्ट टाइम ड्राइवर चा जॉब करतो कारण फायनान्स चा EMI भरायचा असतो नाहीतर दंड आमच्याच बोकांडी आणि नंतर सिबिल खराब. असो. तरी आमच्या कडे लक्ष्य द्या असे म्हणायची देखील माझी इश्य झाली नाही कारण त्यांचे प्रश्न माझ्या पेक्ष्या पण मोठे होते. आम्हाला किंवा माझ्या सारख्या तरुणांना सरकारी कर्ज सुद्धा बँक देत नाही आणि ह्यांना बिनव्याजी ३० लाख वाव काय मजा हे राव... तरुण पीडी बँकात येजा करून हताश झाली ...... 

एकीकडे समस्त जग कोरोना व्हायरस शी लढत आहे आणि इकडे आपल्या आमदारांनी ३० लाख बिनव्याजी पोळी भाजली ..... 

[ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे]

माझी विनंती आहे कि ह्या २-३ महिने खाजगी तसेच सरकारी सहकारी बँक किंवा पतसंस्था किंवा फायनान्स चे EMI हप्ते भरण्यास सवलत मिळावी कारण सर्वच भारत आज ह्या आजाराने त्रस्त झाला आहे मग लोन चे हफ्ते कुठून भरणार माझ्या विचारांशी किती जण सहमत आहे त्यांनी कंमेंट करावी किंवा हा मेसेज शक्य तेव्हडा फॉरवर्ड करावा आणि आशाच नाव नवनवीन प्रश्नांवर वाच्या फोडणारे लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे ... 











Business Loan Maff Hone Ke Liye Nivedan Form

बिज़नेस लोन माफ़ होने के लिए निवेदन फॉर्म

नमस्कार मित्रो,
टिप- मोबाइल मै पढ़ने के लिये Mobile View Option Select करे . 
मै भारत देश का नागरिक हुँ।  मेरा महाराष्ट्र मे छोटासा कपडे का रिटेल का दुकान है।  दोस्तों आज मै एक ऐसे विषय पर रौशनी डाल रहा हु, जिससे काफी लोगो को परेशानी हो सकती है।  लेकिन मुझे इस बात को भारत सरकर, भारत देश की न्याय पालिका, और हमारे प्रिय प्रधान मंत्री जी माननिय नरेंद्र मोदी जी को और सभी स्टेट गवरमेंट के कानो तक पोहचानी है।

मित्रो, क्या आपको खेती हे, क्या आपको घर हे, क्या आपको घर और खेती दोनों नहीं हे. आपको लगता होगा की ये सब क्यों पुछ रहे हो !

हमारे देश में ऐसे कई सारे लोग हे जिनको खेती नहीं हे। फिर भी वो छोटा मोटा बिज़नेस करते है। अपना बिज़नेस डालने के लिए या बढ़ाने के लिए वो लोग प्राइवेट नहीं तो गवरमेंट बैंक का लोन लेते हे। तब लोन लेते समय खेती न होने के कारन घर पर ही कर्ज लेते हे।  जिन लोगो के पास अपना पक्का घर नहीं होता, उन लोगो को तो बोहोत सारी परेशानियोका सामना करना पड़ता है।  इसमे कई सारे लोगो के पास तो खुद का घर भी नहीं होता।  तो वो लोग प्राइवेट बैंक या फाइनेंस के और से लोन लेते हे।  क्यों की सरकारी बैंक तो उनको लोन ही नहीं दे पाति। 


ये सभी लोग लोन (LOAN ) लेके कुछ छोटा मोटा बिज़नेस डालते हे।  अब मुझे एक बात बताई ये की क्या सभी लोगो का लोन पर बज़नेस सक्सेस होता हे क्या ? वो बेचारा हमेशा लोन के  EMI (हप्ता) भरने के परेशानी में महीनाभर रहता हे।  मेरी सरकार से बिनंती हे की वो ऐसे लोगो का फाइनेंस का कर्जा माफ़ करे. जिससे उनकी अकाउंट का क्रेडिट स्कोर बचा रहे।  आज बड़ी बड़ी कंपनी को मार्किट का नुकसान उठाना पड़ रहा हे , तो ये बिचारे कहा  से इतने ज्यादा ब्याज वाले फाइनेंस का हप्ता भर सकते हे।  सरकार  ने तो कई लोगो  का कर्ज माफ़ किया बोहोत अच्छी  बात हे।  करना भी चाहिए था।  लेकिन जरा सा उन लोगोका भी तो सोचो जिनको खेती बाड़ी नहीं हे।  आज तक कभी कोई माफ़ी नहीं मिली किसी का आधार नहीं। आज मै खुद संकट में हु।  हमें तो आज तक कोई भी सरकारी स्किम का फायदा नहीं हुवा।  मेरे ऊपर प्राइवेट फाइनेंस का ५००००० और पतसंत्ता का १००००० का कर्ज हे।  और मार्किट के भरोसे लिया था लेकिन आज मार्केट पुरा ख़राब चल रहा हे, तो में हप्ता कहा से भरु, अगर मेरा ECS हप्ता बाउंस हो जाता है तो ६०० रूपये की पेनेल्टी ऊपर से ज्यादा मुझे ही भरनी पड़ती हे, और हम हमारे क्रेडिट कोर को लेके परेशान, अगर वो ख़राब हो गया तो हमें भीर कोईभी बैंक, फाइनेंस लोन नहीं देगा।

मेरे पास सिर्फ मेरा गांव वाला घर हे।  जो मैंने फाइनेंस को गारेंटर किया है।  अभी मै दुकान छोड़कर कोई नौकरी नहीं कर सकता क्यों की मेरा माल ख़राब हो जायेगा।  तो क्या ये हमारे ऊपर आपत्ति नहीं हे क्या। क्या हमे सरकार सिर्फ टैक्स, GST भरने के लिए रखा हे।  क्या कभी कोई माफ़ी नहीं हो सकती।  हम सिर्फ वोट करे।  हमें रोज खाने का पड़ा हे।  हप्ता कहासे भरे। 


जिस बिज़नेस के भरोसे लोन लिया था, वो कस्टमर के चलते मुसीबत में आ चूका हे।  मोदी जी। 

मेरी सरकार से विनती हे की अगर आप हम जैसे लोगो का कर्ज माफ़ करते हो तो हम आने वाले चुनाव मै आपको ही वोट करेंगे. क्यों की आज खेती नहीं हे और उनके ऊपर लोन है। ऐसे भारत में कई सारे लोग होंगे। जो मेरे जैसे छोटे छोटे बिज़नेस करते हे।  जिनका हातपर ही पेट चलता हे। 

बड़े लोगों का मत करो साहबजी पर हमारे जैसे छोटे बिज़नेस वालो का करो जिनको खेती नहीं हे। और छोटा बिज़नेस लोन लिया है, ऐसे लोगो को बचायो सर।  नहीं तो वो भी किसान भाई की तराह आत्म हत्या करना शुरू करेगा।   

मुझे मालुम हे की इस मोहिम मै आप सभी भारतीय मेरे साथ हे।  
बिज़नेस लोन माफ़ होने के मोहिम मे हम आपके साथ है। अगर आप को लगता हे की हमारा या हम जैसे भाइयोका लोन माफ हो जाये तो फिर निचे आप आपका नाम भर के हमे सपोर्ट करे।  
ये फॉर्म आप आपकी मर्जी से भर रहे हो।

ताकि सरकार को मालुम पड़े की हम जैसे भी लोग इस देश मै रहते है।  सरकार को उनके लिए कुछ न कुछ करना चाहिए इस बिगड़ती स्थिति में।
कई सारे लोग समझते होंगे की हम भिक क्यों मांग रहे है, इसका उत्तर मेरे पास नहीं हे।  और मै देना भी नहीं चाहता, क्योकि इसके पहले कई सारे लोगो का कर्ज माफ हुवा है, उनके या हमारे मन मै  ये बात नहीं आयी। 
क्या आपको लगता हे की सरकार ने आपका लोन माफ़ करना चाहिए। 
तो फॉर्म भरने के लिए यहां क्लिक कीजिये 

मित्रो शेर करे।  ताकि ज्यादा से ज्यादा परिवार फॉर्म भर सके।  
कमेंट करे अपनी प्रतिक्रिया। 

 

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

आता ग्रामपंचायत निवडणुका चालु झाल्या आहेत. मग काय,  नेते आणि त्यांचे कार्यकर्ते गावात सरसावले आहेत. पण आता ग्रामपंचायत सदस्य होणं सरकार ने भलतेच कठीण आणि कसरतीचे करून ठेवले आहे.
सर्वात पहिले ३ आपत्य, त्यानंतर निवडणुक आयोगाने आता तर जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे. आणि तशी सुचना देखील संबांधित अधिकाऱ्याना देण्यात आले आहे.  तर मग काय आहे ह्या अटी ते सविस्तर बघण्यासाठी संबंधित नोटीस ची फोटो कॉपी बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा https://drive.google.com/file/d/19wW1SkGUe5Dya58z07cZvK67n7WuvIs0/view?usp=sharing

ग्रामपांचायत निवडणूक - नामनिदेशिपत्रासोबत जातवैिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असलेबाबत...
 वैिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवायच असेल,

मिर्त्रांनो जर तुम्हांला ग्रामपंचायत निवडणुका मध्ये किंवा चालु असताना काही प्रश्न पडले असतील जसे प्रश्न पुढील प्रमाणे 


१) मंत्र्यांना निवडणुका काळात शासकीय वाहनांचा वापर करता येतो का?


२) ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेल्या सदस्यची कामकाजाची सुरवात कधी होते?


३) ग्रामपंचायत सदस्यना पदावरून काडुन टाकण्या संदर्भात काय नियम आहे? 


अश्या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हांला जर हवी असतात तर आणि त्याची समाधान कारक उत्तर हवे असतील तर क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive

अशा प्रकारे आपल्याला आपल्या ग्रामपंचायत निवडणुकांन बदल अधिक प्रश्न आपल्या मनात असतील आणि त्याचे उत्तर हवे असतील तर लगेच क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive 

खरंच देव आहे का ? 

असा प्रश्न पडणाऱ्याने हे नकी वाचावे 

Identify Content Gaps Online with Question Hub