Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

www.kolharsearch.com

नमस्कार, SearchingIndia Pvt. Ltd  निर्मित www.kolharsearch.com ह्या  भारताच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअर आणि मार्केटिंग वेबसाईट कंपनी मध्ये तुमचे स्वागत आहे. आता तुम्ही सगळं काही ऑनलाईन शोधु शकता.
SearchingIndia Pvt. Ltd या कंपनीच्या सर्च टीमच्या मदतीने भारतात अशा ३०० हुन अधिक वेबसाइट बनवुन छोट्या  गावांनमध्ये, जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावांनमध्ये, तालुक्यांमध्ये इंटरनेट मार्केटिंग करत आहे. 
www.kolharsearch.com  मध्ये  परिसरातील जास्तीत जास्त माहिती उपलब्द्ध करण्यात आली आहे. 

www.kolharsearch.com वेबसाइट संपूर्ण पणे मराठी भाषा मध्ये बनवली गेली आहे. 
www.kolharsearch.com वेबसाइट मध्ये परिसरातील कोणतीही माहिती  त्वरित उपलब्ध होईल. 

www.kolharsearch.com वेबसाइट चा वापर व्यवसाय वृद्धी साठी होऊ शकतो. 
१- आपल्या कंपनी, दुकान, हॉटेल, हॉस्पिटल इत्यादी व्यवसायाचा बॅनर, फोटो किंवा विडिओ बनवून  www.kolharsearch.com  या वेबसाईट वर अपलोड करुन  मार्केटिंग करू शकता. . 
२- परिसरातील घडामोडी, माहिती मिळवण्यासाठी www.kolharsearch.com वेबसाइट चा वापर करू शकता.

आपण देखील आपल्या परिसरातील माहिती आमच्या  HelpLine, WhattsApp Number वर कॉन्टॅक्ट किंवा माहिती सेंड करू शकता, आम्ही आपली माहिती आमच्या फील्ड ऑफिसर कडून तसेच सर्च ऑफिसर कडून अप्रूव्हल करून www.kolharsearch.com मध्ये प्रदर्शित करू. 


बॅनर बनवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://www.canva.com/join/machinist-drinks-mouse

येथे आपल्या व्यवसायाची बॅनर किंवा व्हिडिओ मार्केटिंग ऍड स्वीकारली जाईल

संपर्क - 7709529697
वॉट्सअप  किंवा कॉल करून आपली ऍड लवकरात लवकर बुक करावी.

आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का?

आपण नेहमीच कारणे सांगतॊ धंदा शांत आहे, ग्राहक  नाही, मार्केट नाही, धंदे जास्त झाले, कॉम्पिटिशिअन  वाढले, इत्यादी. परंतु अशा कॉम्पिटेटिव्ह मार्केट मध्ये टिकण्यासाठी व व्यवसाय वाढवण्यासाठी  आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग योग्य रित्या करतो का? तर नक्कीच  नाही.
जुन्या पद्धतीच्या मार्केटिंग टेकनिक वापरून फायदा होणार आहे का?

आपण व्यवसाय टाकण्यासाठी इन्वेस्टमेंट करतो, आपण आपला पैसा व वेळ हा आपल्या व्यवसायात इन्वेस्ट करतो परंतु मार्केटिंग मात्र करत नहीं.

www.kolharsearch.com हि वेबसाइट प्रत्येकाच्या हातात असणार आहे, तेव्हा आपले नाव व दुकान देखील प्रत्येकाच्या हतात असणार आहे.

आपण आपल्या प्रोडक्ट ची विकरी देखील आमच्या वेबसाइट मार्फत करु शकता, त्यासाठी Searchingindia Pvt. Ltd. ला संपर्क - 7709529697 करा. आमचे फील्ड ऑफिसर आपल्या शी संपर्क नक्कीच साधतील.

तेव्हा आता संधी सोडु नका www.kolharsearch.com वर रजिस्टर होऊन आजच ऑनलाईन च्या माध्यमातुन व्यवसायाची मार्केटिंग करून धंदा वाढवा. त्याशिवाय पर्याय नाही. आम्ही आपल्या व्यवसायाची मार्केटिंग आपल्या परिसरात तर करतोच त्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतात देखील करतो. कोणताही व्यवसाय हा ब्रँड करण्यात व्यवसायाची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे, आपल्या कडे कोणकोणते प्रॉडक्ट आहे हे जो पर्यंत ग्राहकाला माहित होणार नाही तो पर्येंत आपला व्यवसाय वाढणार नाही, ते कितीही चांगल्या दर्जचे असो त्याची मार्केटिंग करणे तितकेच महत्वाचे आहे.

अशा अनेक अडचणींचा विचार करून आम्ही आपल्या साठी घेऊन आलो आहे इंटरनेट मार्केटिंग. ग्रामीण भागातील व्यावसायिक आपल्या व्यवसायाची मार्केटिंग करत नाही किंवा ती योग्य रित्या करत नाही, तेव्हा आम्ही www.kolharsearch.com मार्फत अशा अनेक छोट्या मोठ्या गावांना व  शहरांना जोडण्याचा प्रयत्न केला  आहे. यातून व्यावसायिकाचा व्यवसाय वाढण्यास नक्कीच फायदा होईल.

प्रत्येकाच्या हातात इंटरनेट मोबाईल असल्याने www.kolharsearch.com हि वेबसाईट प्रत्येकाच्या हातात आहे. तेव्हा आपली ऍड देखील प्रत्येकाच्या हातात असणार आहे

तुलसी, रुद्राक्ष इ. ची माळ गळ्यात का घालतात, तिचे कोणते फायदे आहेत?

तुलसी, रुद्राक्ष इ. ची माळ गळ्यात का घालतात, तिचे कोणते फायदे आहेत?

जे उपांशु जप करतात त्यांच्या कंठातील शिरांना जास्त परिशम होतात व परिणामी त्यांना गालगुंड, गंड माळा या सारखे त्रास होऊ शकतात. या रोगानं वाचण्या साठी तुलसी, रुद्राक्ष इ. ची माळ गळ्यात का घालतात. रुद्राक्ष माळे मुळे अधिक रक्त दाब हि नियंत्रण ठेवले जाते असे म्हणतात. कारण तुलसी, रुद्राक्ष या दिव्य वनस्पती आहेत. काही मुलांना दात येताना त्रास होतो अशा वेळी ह्या माळा त्यांचा गळ्यात घातल्यास त्रासाचे प्रमाण बरेच कमी होते. 

जप करताना जप माळच का वापरायची?

जप करताना जप माळच का वापरायची?

शास्त्रात सांगितल्या प्रमाणे कि दर्भा  शिवाय धर्म अनुष्ठान व उदक स्पर्शा शिवाय दान तसेच  जप माळे शिवाय न मोजता केलेला जप हि सर्व निष्फळ आहे. जप माळे वर जप केल्यास पुढील फायदे होतात
१) माळे मुळे जप किती झाला ते बरोबर कळते.
२) जप माळ हि रुद्राक्ष, तुळस या सारख्या पवित्र नॆसर्गिक आयुर्वेदिक झाडापासून म्हणजेच वस्तूने बनवलेली असल्याने त्या पवित्र वस्तूंचे सानिध्य आपणास सहज पणे लाभते.
३) जप माळ करताना मनुष्याचे अंगठा व बोटे यांच्या घर्षणाने जी एक विलक्षन विध्युत शक्ती निर्माण होते, ती शरीरातील नसा द्वारे हृदय प्रभारित करते व मनाची एकाग्रता वाढवते. 

शनी देवाचे दर्शन समोरून का घेऊ नये?


शनी देवाचे दर्शन समोरून का घेऊ नये?

शनी देव हे सूर्य पुत्र असून शनीची नजर हि अतिशय उग्र असल्याने शनी देवाच्या नजरेला नजर लावणे म्हणजे शनी देवाची दृष्टी आपल्यावर पडणे, म्हणून सांगतात कि शनी देवाचे दर्शन हे नेहमी बाजुने घ्यावे  शनी मंदिरात मान खाली घालून जावे. 

एकादशीचे महत्त्व काय ? ह्या व्रताचे फायदे कोणते ? त्या दिवशी कोणते वाचन करावे ?

एकादशीचे महत्त्व  काय ? एकादशी का करावी? ह्या व्रताचे फायदे कोणते ? त्या दिवशी कोणते  वाचन करावे ?

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एकादशी हे  व्रत केल्याने चांगल्या कामाचे फलित लवकर मिळते. म्हणून प्रत्येकानेच खरे तर हे व्रत करावे. प्रतेक महिन्यात दोन एकादशा असतात. या दोन्ही दिवशी प्रत्येकाने जरुरी पुरते उपवासाचे पदार्थ फल आहार खावेत त्या दिवशी इतर भोजन करू नये व सारा दिवस ईश्वर चिंतनात घालावा या दिवशी ब्राह्म चर्ये पालन, सत्य भाषण करून रात्री विष्णसहस्त्रनाम, हरिपाठ, शिवसहस्त्रनाम, रुद्र, शिवलीलामृत या पैकी जमेल त्याचे वाचन तसेच चिंतन करावे. या दिवशी उपवासाचे पदार्थ मन सोक्त न खाता अगदी जरुरी पुरतेच खावेत, कारण पोटाला विश्रांती देणे हा हि एकादशी व्रताचा एक उद्देश आहे. उपासनेत संयमाला फार महत्व आहे. एकादशी हा आपल्याला संयम शिकविते कारण या दिवशी खाण्या पिण्याववर सहाजिकच खूप नियंत्रण येते. या दिवशी व्रतस्त राहिल्याने काम वासने वर हि आपोआप नियंत्रण येते, तसेच एकादशीच्या निमित्ताने मनुष्याच्या हातून ईश्वराची जास्त सेवा घडते. त्याचा नाम स्मरणात दिवस आनंदात जातो शरीराला व मनाला अशा प्रकारे ईश्वरी उपासनेची सवय लागावी या साठीच आमच्या पूर्वजांनी अतिशय दूरदर्शी पणे अशा प्रकारच्या व्रतःची योजना केली आहे

देवा पुढील समईत किती वाती असाव्यात ?

देवा पुढील लावण्यात येणाऱ्या समईत  किती वाती  असाव्यात ?

असे सांगितले जाते कि देवापुढील समईत, १,३,५,७, अशा विषम संख्येतच वाती असाव्यात सम संख्येत वाती  लावू नयेत. टीप - [समईत दोन वाटीची एक वात  असते. मात्र त्या दोन वाती  समजल्या जात नाहीत.]

श्री पवन पुत्र हनुमानाला शेंदुर का लावतात (Pawan Putra Hanuman)

श्री पवन पुत्र हनुमानाला (बजरंगबली) शेंदुर का लावतात? Pawan Putra Hanuman


Pawan Putra Hanuman

रामायणाच्या कथे नुसार एकदा जगत माता जानकी सीता आपल्या भांगा मध्ये शेंदूर लावत होती, त्यावेळी अचानक तिथे हनुमान आले आणि सीता माताला शेंदुर लावताना पाहुन म्हणाले, "माता हे तुम्ही आपल्या भांगा मध्ये काय लावत आहे? का लावतात? ते लावल्याने काय होते?" असे अनेक प्रश्न माता सीता ला विचारले. (Pawan Putra Hanuman) हनुमानाचा प्रश्न ऐकून सीता माता काही क्षण गप बसली, नंतर म्हणाली, "हा सेंदुर आहे. हे लावल्याने प्रभु श्री राम यांचे आयुष्य वाढेल आणि ते नेहमी माझ्या वर प्रसन्न राहतील. (Pawan Putra Hanuman) हनुमान जी तेथून निघुन गेले आणि विचार करू लागले कि जर आपण "चिमुटभर शेंदुर लावल्याने आपल्या प्रभु राम चंद्राचे आयुष्य जर दीर्घ आणि प्रसन्न तेचे होत असेल तर का नाही मी माझ्या संपूर्ण शरीराला शेंदूर लावून प्रभुला अजरामर बनवु , आणि (Pawan Putra Hanuman) हनुमानाने अगदी तसेचं केले.संपूर्ण शरीराला शेंदूर लावुन हनुमान जी  दरबारात पोहचले आणि श्री रामाला म्हणाले, "प्रभु प्रसन्न रहा"  (Pawan Putra Hanuman) हनुमानाच्या अंगावरील शेंदुर पाहुन श्री राम व सर्व दरबार हसु लागला आणि मग प्रभु श्री राम म्हणाले वत्सा हि काय अवस्था बनवली आहे, का आपण सर्व शरीराला शेंदूर लावला आहे? तेव्हा (Pawan Putra Hanuman) हनुमानाने सर्व वृत्तांत सांगितला . सर्व ऐकून श्री राम अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले वत्स तुझ्या सारखा माझा भक्त दुसरा कोणी नाही. त्या नंतर त्यांनी (Pawan Putra Hanuman) हनुमानाला अमरत्व प्रदान केले. तेव्हा पासुन (Pawan Putra Hanuman) हनुमानावर शेंदुर चढवला जातो.   

गंगाजलला अतिपवित्र का म्हंटले जाते?


"गंगा जल" हे अतिपवित्र आहे असे का म्हंटले जाते?


- गंगा हि भारताची अति पवित्र आणि पावन नदी, तिचे वर्णन वेगवेगळ्या ग्रंथांन मध्ये केले आहे. अशी हि गंगा माता. गंगेला देवतांची नदी म्हणतात, गंगेच्या पाण्या मध्ये कधीच किडे पडत नाहीत. जगातील अनेक शास्त्रज्ञ ह्या गुणांचा शोध लावण्यास असमर्थ ठरले आहे. तिचे उगम स्थान गोमुख आहे त्यामुळे तिचे जल पवित्र मानले जाते. तेव्हा हिंदू धर्मात आज हि गंगेचे महत्व अग्न्य आहे. 

My Example