Kolhar News

Breaking News

Breaking News WattsApps-7709529697

"येथे कोल्हार परिसरातील न्युज आपणाकडून स्वीकारली जाईल."

slide show

Marathi Motivational Story

 Marathi Motivational Story

Marathi Motivational Story

"आज का नाही?"

तर मित्रांनो संबंध देश नाही तर वैष्णव आज कोरोना (CORONA) ह्या महाभयंकर महामारीने होरपळुन निघत आहे. भारत आणि इतर देशात सर्व तरुण वर्गाची आर्थिक बाजु कोलमडुन पडली असुन आज प्रत्येक तरुणास गरज आहे ती पुन्हा लढण्याची आणि नं हारता पुन्हा जिद्दीने कामाला लागण्याची त्या साठी आपण मोटिवेट (Motivate) होऊया आणि म्हणुन मी तुमच्या साठी घेऊन येत आहे नवनवीन मराठी मोटिव्हेशनल स्टोरी (Marathi Motivational Story). 

तर मित्रांनो स्वतःचा आत्मविश्वास वाढवा आणि ह्या लिंक ला आपल्या सर्व मित्र परिवारात फॉरवर्ड करा कदाचित तो मोटिवेट होऊन काही नवीन करण्याची संकल्पना आपल्या मित्रास मिळेल.

काही वर्ष पुर्वीची हि एक गोष्ट आहे, एका गुरूंना आपला एक शिष्य खुपच आवडायचा त्याच्यावर गुरुजी खूप प्रेम करायचे कारण शिष्य त्याच्या गुरूंचा खूप आदर-सन्मान करत असे. परंतु तो शिष्य अभ्यासात खूप आळशी होता.

 अभ्यास करण्या पासुन तो नेहमी दूर पळत असे. त्याच बरोबर तो नेहमी आजचे काम उद्यावर ढकलत असे. 

तसा तो गुरुजींचा आवडता पण त्याच्या ह्या आळशी स्वभावामुळे शिष्यवर्गात त्याचीच गुरुजींना खूप चिंता वाटू लागली होती, त्यांना हि भीती होती कि जीवनाच्या संघर्ष्यात कदाचित हा हरणार तर नाही नाआळस हा मनुष्य प्राण्यास कर्मशुन्य बनवते हे गुरुजी जाणून होते.

  https://todaysnewoffersale.blogspot.com/2021/05/marathi-motivational-story-of-vijay.html

ज्या मनुष्य प्राण्या मध्ये अशी आळशी वृत्ती असते ती व्यक्ती कोणतेही कष्ट न करता फळाची अपेक्षा करत असते. अशी व्यक्ती नेहमी उद्याचा विचार करत बसते. आळशी स्वभावा मुळे त्याची बुद्धी जलद निर्णय घेण्याची क्षमता नसते. केवळ मोठी मोठी स्वप्न बघायचे आणि त्या साठी मात्र काहीही कृती करायची नाही. आणि जरी निर्णय घेतला तरी तो लगेच अमलात आणणे त्यांना जमत नाही.

ज्या व्यक्ती मध्ये निर्णय घेण्याची आणि त्यावर कृती करण्याची सवय नाही त्या व्यक्तीची कधीही प्रगती होत नाही. आणि मग अशी व्यक्ती नेहमी आपल्या नशिबाला दोष देत बसतात (गाडी निघुन गेल्यावर हात करायचा),  आता फार उशीर झाला माझे वय निघुन गेले, मला कुणाचे योग्य मार्गदर्शन नाही झाले, आमची घरची आर्थिक परिसथिती नाजुक होती, मला कोणी मित्र किंवा परिजनांनी, घरच्यानी मदत नाही केली नाहीतर मी आज खूप पुढे असतो, काही काही महाभाग तर असे पण आहेत कि जे आपल्या जन्मदात्या आई वडिलांना च दोष देतात कि साठी तुम्ही काही कमवून नाही ठेवले. 

गुरूंनी आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी आणि त्याची मानसिकता बदलावी ह्यासाठी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, आणि एक योजना आखली.

 

एके दिवशी गुरुजी आपल्या खोलीत त्या शिष्यास बोलावतात आणि त्याला एक सोन्याचे नाणे देतात. 

गुरुजी म्हणाले - "मी तुला जादुई सोन्याचे नाणे दोन दिवसाठी देत आहे आणि मी कामानिमित्त बाहेर गावात जात आहे. हे सोन्याचे नाणे तु ज्या लोखंडी वस्तूला स्पर्श करशील त्या लोखंडी वस्तूचे सोन्यात रुपांतर होईल. पण लक्षात ठेव सूर्यास्तानंतर दुसऱ्या दिवशी मी तो दगड तुझ्याकडून पुन्हा घेईन."

 

आता शिष्य हि संधी मिळाल्या मुळे खूपच खुश झाला, आपल्याला एक जादूचे नाणे मुलाला आहे, आता आपण खूप काही करू शकतो आणि विकत घेऊ शकतो ह्याच आणि अश्या असख्य विचार तो करू लागला. त्याच्या जवळ भरपूर सोनं असेल, तो खूप धनवान असेल खुश आणि संतुष्ट असेल, नोकर चाकर असतील, त्याला पाणी पिण्यासाठी सुद्धा उठाव लागणार नाही. 

 आळशी असल्यामुळे त्याने पहिला दिवस आणि रात्र हाच विचार करण्यात घालवला.  

रात्र भर विचार करण्यात घालवल्या मुळे दुसऱ्या दिवशी तो सकाळी उशिरा उठला उठल्यावर त्याच्या पूर्ण लक्षात होते कि सोनं मिळवायचा आजचा शेवटचा दिवस आहे.

 

तो मनो मन विचार करू लागला कि गुरुजींनी दिलेल्या सोन्याच्या नाण्याचा आज पुरे पूर फायदा उठवायचा. म्हणून आज आपण दुपारी बाजारात जाऊ आणि भरपूर लोखंडी वस्तू घेऊ आणि त्या नंतर आपण त्याचे सोन्यात रूपांतर करून पैसे कामूया. 

 

दिवस पुढे पुढे सरत होता, परंतु त्याच्या दैनंदिन आळशी स्वभावामुळे त्याला कधी दुपार झाली हे कळलेचं नाही. नेहमी प्रमाणे करू नंतर थोड्यावेळाने करता करता दुपार झाली, आता दुपारचे जेवन करू अजून भरपूर वेळ आहे, असा विचार केला. अजून आपल्या कडे अखा अर्धा दिवस आहे. तो अजून ह्याच विचारात होता कि अजून खूप वेळ आहे आपल्याकडे, कधीही बाजारात जाऊन सामान घेऊन येऊ शकतो. परंतु जेवल्यानंतर त्याला आराम करण्याची सवय होती. त्याने बाजारात जाण्यापुर्वी थोडा आराम करण्याचा निर्णय केला.

 

आळशी असल्याने तो नेहमी प्रमाणे पूर्णपणे गाढ झोपी गेला, आणि जेंव्हा उठला तेंव्हा कळले कि सूर्यास्त होण्याच्या मार्गावर आहे.

 

मला कोणी का नाही उठवले माझे महत्वाचे काम होते असा टोला लगावून तो वेगाने बाजाराकडे पळू लागला परंतु रस्त्यातच त्याला गुरुजी भेटले आणि त्यांना बघता क्षणी त्याने त्यांचे पाय धरले आणि तो त्यांची विनवणी करू लागला कि अजून एक दिवस त्याला तो दगड देण्यात यावा.

 

गुरुजी त्याचं न ऐकता ते सोन्याचे नाणे घेऊन निघून गेले श्रीमंत व्हायचं स्वप्न हे स्वप्नच राहील. 

आता त्याला समजले कि आळस हा त्याच्या आयुष्याच्या प्रगती मधील सर्वात मोती अडचण आहे काठी आहे. तेव्हा त्याने प्रण घेतला कि तो आता पासून कोणतेही काम हे थोड्या वेळाने किंवा नंतर करणार अथवा उद्यावर ढकलणार नाही कोणत्याही कामापासून दूर पाळणार नाही. 

आयुष्यात कष्ट आणि कष्ट च करून पुढे जावे लागणार आहे. 

 

Moral of this Marathi Motivational Story. 

मित्रांनो, मित्रानो खरंच विचार करा आपल्या आज परियन्त जीवनात आपल्याला एकापेक्षा एक संधी उपलब्ध झाल्या होत्या पण आपण त्या पैकी किती संधीचे सोने केले. मनुष्याने ह्या संधी केवळ आळसा मुळे वाया घालवतात.

तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला आपल्या आणि आपल्या प्रिय जणांना आनंदी तसेच तुम्हाला यशस्वीश्रीमंत व्हायचं असेल तर आळस हा सोडावाच लागेल. आपल्यामध्ये विवेक, कर्म जागृती ह्यासारख्या गुणांना विकसित करायला हवे.

मित्रांनो, आज पासून जेव्हा तुम्हाला एखादे निर्णय किंवा काम करायचे असेल आणि तुम्ही ते उद्यावर किंवा नंतर करू असे म्हणत असाल तर आपल्या मनाला एक प्रश्न नकीच विचार - "आज का नाही?"

आपण हि पोस्ट नक्कीच शेर करा. जर एक तरुण मोटिवेट झाला तरी आम्ही लिहिलेल्या स्टोरी चे सार्थक झ्याल्याचे सुख आणि आशीर्वाद तुम्हा आम्हाला मिळेल. 

आपण सर्वांचे मनःपुर्वक आभार!

Read more Marathi Motivational Story

अशाच नवनवीन Marathi Motivational Story वाचायच्या असतील तसेच तुम्ही चांगले वाचक असाल तर आमच्या blog ला subscribe करा आणि जेणे करून आमची नवीन Marathi Motivational Story ब्लॉग चे ई-मेल द्वारे notification मिळेल.

Comment द्वारे आपले मनोगत नकीच share करा.

धन्यवाद .....!

Marathi Motivational Story

Marathi Motivational Story

Marathi Motivational Story

विजय नावाचा एक तरुण शेतकरी होता. त्‍याला शेती करण्‍याबरोबरच चिञ काढण्‍याची खूप आवड होती. तो वेळ  मिळेल तेव्‍हा चिञ काढत असत. एक दिवस त्‍याने एक खूप छान निसर्गमय चिञ काढले आणि गावातील कटटयावर ते चिटकवले आ‍णि त्‍यावर त्‍याने लिहले "की¸ या चिञात जर काही कमी वाटत असेल किंवा काही चूकले असेल तर ते लिहा".

[Marathi Motivational Story, Marathi Jokes, Marathi quotes, Marathi Ukhane, Latest Marathi Whattsapp Status, Status]

नेहमी प्रमाणे शेतातील काम झाल्‍यावर विजय राञी गावातील कटटयावर आला त्‍याने त्‍याचे चिञ पाहिले ते पाहताच त्‍याला खूप वाईट वाटले कारण त्‍याचे चिञ लोकांनी चुकांनी पूर्ण भरुन टाकले होते.

काही वेळ तो तेथेच शांत बसुन राहिला तेवढयात एक म्‍हातारा मानूस त्‍याच्‍या जवळ आला व त्‍याने विजयला त्‍याच्‍या नाराज होण्‍याचे कारण विचारले. विजयने त्‍या म्‍हातारा माणसाला घडलेली सर्व हकिकत सांगितली. त्‍यावर तो म्‍हातारा म्‍हणाला अरे असे वाईट नको माणू¸आता तू काय कर तसेच एक पून्‍हा चिञ काढ त्‍यावर असे लिह "की¸ या चिञात काही चूक असेल तर ती दुरुस्‍त करुन काढा".  विजयने त्‍या म्‍हाताराने सांगितल्‍या प्रमाणे तसेच चिञ काढले आणि तसेच त्‍या चिञावर लिहले व कटटयावरील भितींंवर चिटकवले

नेहमी प्रमाणे तो त्‍याचे काम आटपून कटटयावर आला आणि चिञ बघताच तो आर्श्‍चयचकित झाला कारण त्‍याचे चिञ जसेच्‍या तसेच दिसले.

[ Marathi Motivational Story Of Vijay, Marathi Jokes, Marathi quotes, Marathi Ukhane, Latest Marathi Whattsapp Status, Status ]

तात्‍पर्य हेच की समाजामध्‍ये लोकांना आपल्‍यातील फक्‍त चुका¸ उणिव¸ दोषच दिसतात आणि त्‍या चुका दुरुस्‍त करण्‍यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही.

त्‍या चिञाप्रमाणे कोणीच सर्वगुण संपन्‍न् नसतात. समोरच्‍या व्‍यक्ती हया आपल्‍यातील चुका सांगणारेेच असतात त्‍या सुधारुन तर कोणी काढत नाही, त्‍या आपल्‍यालाच सुधराव्या लागतात म्‍हणून चुकांवर मात करुन आपल्‍यातील गुणांवर लक्ष केंद्रित करत राहने यानेच यश प्राप्‍त होत राहिल 

 Click Below Link

Work From Home Job Condition in India After Covid 19

Sarkari Yojana 2021 - सरकारी योजना २०२१

Sarkari Yojana 2021 - सरकारी योजना २०२१

काय? तुम्ही भुमिहीन आहात का! तर मग तुम्ही नकीच वाचावं आणि फॉरवर्ड करावा अशी पोस्ट आहे. 

(Sarkari Yojana 2021) 


मित्रांनो सर्व प्रथम मी आपले स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो कि आपण जर भुमिहीन असाल तर हि पोस्ट संपुर्ण वाचावी आणि त्यामधील १०% जरी आपणाला पटले नसेल तर पुढे फॉरवर्ड करू नका पण जर तुम्हाला त्यात थोडे जरी पटले असेल तर पुढे फॉरवर्ड करून सहकार्य करा. मी आपला  आभारी राहील. मी तुमचा जास्त वेळ न घेता सुरवात करतो. 

सरकारला आमची नम्र विनंती, मित्रांनो आपण पण दर ५ वर्षाने मतदान करतो. सरकार येते जाते, आपण मात्र सरकार कडे बघत बसतो. आज पर्येंत भुमिहीन असणाऱ्या तरुणांसाठी किंवा कुटुंबांसाठी कुठलीही सरकारी स्कीम आणली नाही. आम्ही कधी सरकारच्या कोणत्याच अर्थसंकल्प किंवा माफीच्या योजनेत बसत नसतो. आपल्या सारख्या तरुणांकडे आपले कच्चे पक्के घर सोडून काहीच नसते, तरी देखील आपण सरकारकडे आपले सरकार करत आशावादी नजरेने बघत राहतो. (Sarkari Yojana 2021)

कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा नेत्याच्या डोक्यात आजपरियेंत आले नाही कि आपण ह्या भुमिहीन तरुणानं साठी काही तरी केले पाहिजे. आता करण्या सारखे काय आहे, तर खुप काही आहे फक्त सरकार आशावादी हावे. मी सरकार कडे विनंती करतो का मला फक्त सरकारी बँक मधुन सबसिडी असणारे कर्ज द्यावे. आज आम्ही आमच्या परिस्थितीतुन कसेबसे हाल अपेष्ट काडत परिस्थितीशी झुंज देत जगत आहे. अनेकदा आम्हाला पैसे कमी असल्याने माघार घ्यावी लागते. (Sarkari Yojana 2021) लोण मिळावे ह्या आशेने बँकेत जावे तर बँक आम्हाला लोण देण्यास नकार देते आणि जर तयार झाली तरी जामीन मागते. आहो आमची जर जमीन देण्याची परिस्तिथी असती तर आम्हाला आमच्या मित्र परिवार पाहुणे मदत करत असते. शुन्यातून जग उभे करणे काय असते हे केवळ त्यालाच कळते ज्याने ते भोगलेले असते. आता मित्रांनो मला सांगा कि जर तुम्ही भुमीहीन आहात आशी फक्त  कल्पना करा आणि मनाला विचारा आज माझ्या कडे जे काही आहे ते मी माझ्या एकट्याच्या बळावर उभे  शकलो असतो का? आता तुम्ही हो बोलाल  तुम्ही विचार करा कि आता तुम्हाला तुमचे घर खर्च देखील चालवायचा आहे, आणि नंतर तुम्हाला तुमचे व्यवसाय वाढवायीचा आहे.

(Sarkari Yojana 2021)  

मित्रानो मी जास्त खोल लिहीत नाही कारण माझी अपेक्षा जास्त नसुन फक्त सरकारी बँक मधून लोण मिळावे हीच आहे. कारण जर आम्हाला फिनान्स कंपनी वाले लोण देतात तर मग सरकारी बँक वाले का नाही आम्ही भारताचे नागरिक नाही का? मग मला एक प्रश पडतो,

आम्ही बँकेत आमचे पैसे का टाकावे?

(Sarkari Yojana 2021) 

karj hve! aamdar vha, binvyaji 30 lakh milva

कर्ज हवे! आमदार व्हा, बिनव्याजी ३० लाख मिळवा 


 

तर मित्रांनो अशी वेळ कुणावरच कधी येऊ नाही, एकदा मी पुण्या वरुण दादरला फोर व्हीलर मधुन चाललो होतो,अचानक चिंचवड चौकात एका व्यक्तिने घाई घाई ने हात केला, चेहरा जरा ओळखीचा वाटला, म्हणुन मी गाडी थांबवली तर काय आपले आमदार साहेब, घाम पुसत मला हात जोडुन म्हणले लिफ्ट देता का मला मुंबईपर्यंत अधिवेशनाला जायचं आहे,

 

मी दादरला चाललोय सांगितल्यावर म्हणले, दादर पर्यंत दिली तरी चालेल, मग मी काय दिली लिफ्ट, म्हटलं बसा. गाडीत  बसल्यावर आमच्या गप्पा चर्च्या मारायला सुरवात झाली. मला वाटलं त्यांची गाडी बहुदा खराब किंवा पंचर झाली असावी, म्हणुन मी त्यांना विचारले साहेब गाडी खराब झाली का, पंचर. तेव्हा त्यांनी मला सांगितले, त्यांच्याकडे गाडी नाही म्हणून ते असे  नेहमी लिफ्ट मागुन ये जा करतात. मला तर धक्काच बसला. एवढा मोठा आमदार आणि त्याच्या कडे साधी गाडी नाही. असे अनेक विचार माझ्या मनात येत होते. 

चालत असताना लोणावळा यायला  २०-२५ किलोमीटर चे अंतर बाकी होते तेवढयात आम्हाला  रस्त्याने दोन इसम चालत चालले असल्याचे दिसले, आमदार साहेब मला बोलले कि Please, त्या दोघांना लिफ्ट देता का, ते बिचारे पायीच चालले आहे आणि आपल्या गाडीत जागा पण आहे, आम्ही गाडी थांबवली, आमदार साहेब त्यांना बोलले "आज पायीच?""हो, कोणी लिफ्टच देईना आणि पैसे पण नाहीत खिशात, अधिवेशन महत्वाचंजनतेचे प्रश्न महत्वाचे, उशीर नको म्हणून निघालो पायीच"मग बसा गाडीत चला लवकर उशीर होतोय, आणि ते दोघे इसम घाई घाई ने गाडीत बसले. गाडीत बसल्यावर त्यांना असे वाटत होते कि ते जसे एखाद्या विमानातच बसले कि काय असे त्यांचे हावभाव होते मला जरा ऑड फील झाले पण काय करणार? 

[खरंच देव आहे का ? ]

आम्ही पुढं गेल्यावर आमदार साहेबांनी कानात सांगितले, हे पण दोघे आमदारच आहेत, हे ऐकल्यावर मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. मला लक्षात आले कि त्यांना आमदार साहेबांनी ओळखले होते, म्हणुन मला गाडी थांबायला सांगितली. त्यांची गाडीत कुजबुज चालु होती मी कान देऊन ऐकत होतो तर एक आमदार बोलला अरे त्या मक्याला फोन करून विचार ते कुठे येणार आहे पोहोचले का ते. तर तो बोलला तुम्हीच करा ना फोन, अरे माझा बॅलन्स संपला हे, दुसरा बोलतो माझा पण बॅलन्स संपला हे, आणि तिसरा आमदार बोलतो माझ्या कडे तर फोनच नाही. मला त्यातील एका आमदाराने विचाले, साहेब तुमच्याकडे मोबाईल आहे का आम्हाला एक फोन करायचा आहे, मी म्हणालो हो आहे. धरा आणि त्यांनी फोन केला. समोरील व्यक्ती हि दादरला न येता लोणावळ्यात येणार होती. त्यामुळे आम्हाला लोणवल्यात सोडा असे बोलले. बोलता बोलता लोणावळा आले, लोणावळ्यात कुठे उतरायचे मी त्यांना विचारले तर आम्हाला रेल्वे स्टेशन वर सोडा असे बोलले, आणि मी गाडी त्या दिशेने वळवली आणि त्यांना रेल्वे स्टेशन वर सोडले. तिथे आम्हाला  चार बाकीच्या पक्षांचे आमदार भेटले,

  मग चर्च्या चालु असताना मला समजले कि त्या चार आमदारांकडे पुणे लोणावळा लोकल पुरते पैसे होते, त्यामुळं ते तिथपर्यंत लोकलने आले होते, हे ऐकल्यावर मला वाईट वाटलं. त्यांनी माझे आभार मानले आणि त्यांची चर्च्या सुरु झाली कि सध्या सर्वत्र कोरोना व्हायरस ने लोकांना ह्यइराण करून सोडले आहे. आज मार्केट ची परिस्थिती खुपचं वाईट झाली आहे. गरीब हातावर पोट भरणारे कुटुंब काय करील काय खातील अशी चिंता करू लागले. ज्यांना शेती नाही त्यांचे कर्ज कसे माफ करायचे, असे अनेक प्रश्न आणि विचार चालू होता. मी त्यांना चहा पाजण्यासाठी हॉटेल मध्ये घेऊन गेलो चहा पिऊन झाला  चहाचे पैसे मी देतो मी देतो असे एकमेका कडे बगुन खिशात काय कोणी हात घालत नव्हते माझ्या लक्ष्यत आले कि त्यांच्याकडे चहाचे देखील पैसे नाही, तेव्हा मीच भरले आणि त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो. माझ्या बरोबर आलेले आमदार साहेबांनी माझे आभार मानुन मला धन्यवाद देऊन त्यांच्यामध्ये सामील झाले,आता तुम्हाला मी हे का सांगतो आहे, असे असंख्य विचार येत असतील. तुम्ही विचार करत असाल कि आपले आमदार लोकांचे प्रश्न सोडवता सोडवता त्यांना किती अडचणी असतात ह्याचा आपण कधी विचारच केला नाही. मी देखील असाच सेल्फ फिश होतो पण जेव्हा मी त्यांच्या सोबत राहिलो तेव्हा मला समजले कि नाही त्यांना देखील गाडीची गरज आहे मोबाईल ची गरज आहे त्याच्याकडे पैसे नाही, महिन्याला २, ३ लाख रुपये काय पुरायचे हे, जरी अनुदान मिळत असेल तर काय झाले ते काय घरात वापरायचे काय. इलेक्शन च्या टाईमला खूप खर्च होतो त्यांचा कार्यकर्तेच खाऊन टाकतात सर्व पैसे बिचार्यांचे. ह्या सर्व अडचणी त्यांच्या बोलण्यातून  माझ्या लक्षात आले. मला एक गोष्ट समजली की जवळपास सर्वच आमदारांची अशीच अवस्था परिस्थिती आहे,काही आमदार  नागपुर , परभणी, बारामती, नाशिक मार्गे तर कोकणातले गोवा हायवे ने, विदर्भातले, मराठवाडा सर्व आमदार सेच लिफ्ट मागून नाहीतर चालतच मुंबई, नागपुर अधिवेशन गाठतात.

मित्रांनो जेव्हा हा सर्व प्रकार मी माझ्या डोळ्याने आणि स्वतःहा त्यांच्या बरोबर राहुन अनुभवला तेव्हा मी हे सर्व तुम्हाला सांगत आहे. 
मला सुरवातीला उर भरून आला, पण नंतर वाईट वाटलं, 

add 

आपल्या महाराष्ट्रातील जनता ही स्वतःची गाडी नसलेले आमदार का बरं निवडून देत असेल हा पण प्रश्न पडला,ही स्थिती अजितदादांच्या कानावर पडलीसाहजिकच अर्थमंत्री असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष देण्याचे आश्वासन दिले आणि या अधिवेशनात आमदारांना गाडी घेण्यासाठी ३० लाख रु. बिनव्याजी देणार ही घोषणा केली,आंनद वाटला, तरी मोबाईल साठी अनुदान मिळावे अशी विनंती करतो ते पुढील आधिवेशनातं मंजूर होईल अशी आश्या बाळगतो. बाजारात महागड्या अल्टो, मारुती 800, वॅगन आर, क्विड अशा गाड्या न घेता आल्या तरी निदान कमीतकमी फॉरचूनर, इंनोवा सारख्या स्वस्तातल्या गाड्या घेऊन सर्व आमदार विकासाचा वेग वाढवतील याची मनोमन खात्री पटली.

[बिज़नेस लोन माफ़ होने के लिए निवेदन फॉर्म]

मी स्वतःहा एक छोटा धंदा करतो मला शेती नाही सरकारच्या कोणत्याही कर्ज माफीत बसत नाही माझ्यावर फायनान्स चे कर्ज कारण गव्हरमेंट बँक लोन देत नाही आज मार्केट चे कंबरडे मोडले शेरमार्केट भयानक कोसळे मोठ्या मोठ्या कंपन्या संपल्या आमच्या सारख्या छोट्या छोट्या दुकानदारांकडे कोण लक्ष्य देणार. तरी आम्ही गाडीत फिरतो पार्ट टाइम ड्राइवर चा जॉब करतो कारण फायनान्स चा EMI भरायचा असतो नाहीतर दंड आमच्याच बोकांडी आणि नंतर सिबिल खराब. असो. तरी आमच्या कडे लक्ष्य द्या असे म्हणायची देखील माझी इश्य झाली नाही कारण त्यांचे प्रश्न माझ्या पेक्ष्या पण मोठे होते. आम्हाला किंवा माझ्या सारख्या तरुणांना सरकारी कर्ज सुद्धा बँक देत नाही आणि ह्यांना बिनव्याजी ३० लाख वाव काय मजा हे राव... तरुण पीडी बँकात येजा करून हताश झाली ...... 

एकीकडे समस्त जग कोरोना व्हायरस शी लढत आहे आणि इकडे आपल्या आमदारांनी ३० लाख बिनव्याजी पोळी भाजली ..... 

[ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे]

माझी विनंती आहे कि ह्या २-३ महिने खाजगी तसेच सरकारी सहकारी बँक किंवा पतसंस्था किंवा फायनान्स चे EMI हप्ते भरण्यास सवलत मिळावी कारण सर्वच भारत आज ह्या आजाराने त्रस्त झाला आहे मग लोन चे हफ्ते कुठून भरणार माझ्या विचारांशी किती जण सहमत आहे त्यांनी कंमेंट करावी किंवा हा मेसेज शक्य तेव्हडा फॉरवर्ड करावा आणि आशाच नाव नवनवीन प्रश्नांवर वाच्या फोडणारे लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करावे ... 











Business Loan Maff Hone Ke Liye Nivedan Form

बिज़नेस लोन माफ़ होने के लिए निवेदन फॉर्म

नमस्कार मित्रो,
टिप- मोबाइल मै पढ़ने के लिये Mobile View Option Select करे . 
मै भारत देश का नागरिक हुँ।  मेरा महाराष्ट्र मे छोटासा कपडे का रिटेल का दुकान है।  दोस्तों आज मै एक ऐसे विषय पर रौशनी डाल रहा हु, जिससे काफी लोगो को परेशानी हो सकती है।  लेकिन मुझे इस बात को भारत सरकर, भारत देश की न्याय पालिका, और हमारे प्रिय प्रधान मंत्री जी माननिय नरेंद्र मोदी जी को और सभी स्टेट गवरमेंट के कानो तक पोहचानी है।

मित्रो, क्या आपको खेती हे, क्या आपको घर हे, क्या आपको घर और खेती दोनों नहीं हे. आपको लगता होगा की ये सब क्यों पुछ रहे हो !

हमारे देश में ऐसे कई सारे लोग हे जिनको खेती नहीं हे। फिर भी वो छोटा मोटा बिज़नेस करते है। अपना बिज़नेस डालने के लिए या बढ़ाने के लिए वो लोग प्राइवेट नहीं तो गवरमेंट बैंक का लोन लेते हे। तब लोन लेते समय खेती न होने के कारन घर पर ही कर्ज लेते हे।  जिन लोगो के पास अपना पक्का घर नहीं होता, उन लोगो को तो बोहोत सारी परेशानियोका सामना करना पड़ता है।  इसमे कई सारे लोगो के पास तो खुद का घर भी नहीं होता।  तो वो लोग प्राइवेट बैंक या फाइनेंस के और से लोन लेते हे।  क्यों की सरकारी बैंक तो उनको लोन ही नहीं दे पाति। 


ये सभी लोग लोन (LOAN ) लेके कुछ छोटा मोटा बिज़नेस डालते हे।  अब मुझे एक बात बताई ये की क्या सभी लोगो का लोन पर बज़नेस सक्सेस होता हे क्या ? वो बेचारा हमेशा लोन के  EMI (हप्ता) भरने के परेशानी में महीनाभर रहता हे।  मेरी सरकार से बिनंती हे की वो ऐसे लोगो का फाइनेंस का कर्जा माफ़ करे. जिससे उनकी अकाउंट का क्रेडिट स्कोर बचा रहे।  आज बड़ी बड़ी कंपनी को मार्किट का नुकसान उठाना पड़ रहा हे , तो ये बिचारे कहा  से इतने ज्यादा ब्याज वाले फाइनेंस का हप्ता भर सकते हे।  सरकार  ने तो कई लोगो  का कर्ज माफ़ किया बोहोत अच्छी  बात हे।  करना भी चाहिए था।  लेकिन जरा सा उन लोगोका भी तो सोचो जिनको खेती बाड़ी नहीं हे।  आज तक कभी कोई माफ़ी नहीं मिली किसी का आधार नहीं। आज मै खुद संकट में हु।  हमें तो आज तक कोई भी सरकारी स्किम का फायदा नहीं हुवा।  मेरे ऊपर प्राइवेट फाइनेंस का ५००००० और पतसंत्ता का १००००० का कर्ज हे।  और मार्किट के भरोसे लिया था लेकिन आज मार्केट पुरा ख़राब चल रहा हे, तो में हप्ता कहा से भरु, अगर मेरा ECS हप्ता बाउंस हो जाता है तो ६०० रूपये की पेनेल्टी ऊपर से ज्यादा मुझे ही भरनी पड़ती हे, और हम हमारे क्रेडिट कोर को लेके परेशान, अगर वो ख़राब हो गया तो हमें भीर कोईभी बैंक, फाइनेंस लोन नहीं देगा।

मेरे पास सिर्फ मेरा गांव वाला घर हे।  जो मैंने फाइनेंस को गारेंटर किया है।  अभी मै दुकान छोड़कर कोई नौकरी नहीं कर सकता क्यों की मेरा माल ख़राब हो जायेगा।  तो क्या ये हमारे ऊपर आपत्ति नहीं हे क्या। क्या हमे सरकार सिर्फ टैक्स, GST भरने के लिए रखा हे।  क्या कभी कोई माफ़ी नहीं हो सकती।  हम सिर्फ वोट करे।  हमें रोज खाने का पड़ा हे।  हप्ता कहासे भरे। 


जिस बिज़नेस के भरोसे लोन लिया था, वो कस्टमर के चलते मुसीबत में आ चूका हे।  मोदी जी। 

मेरी सरकार से विनती हे की अगर आप हम जैसे लोगो का कर्ज माफ़ करते हो तो हम आने वाले चुनाव मै आपको ही वोट करेंगे. क्यों की आज खेती नहीं हे और उनके ऊपर लोन है। ऐसे भारत में कई सारे लोग होंगे। जो मेरे जैसे छोटे छोटे बिज़नेस करते हे।  जिनका हातपर ही पेट चलता हे। 

बड़े लोगों का मत करो साहबजी पर हमारे जैसे छोटे बिज़नेस वालो का करो जिनको खेती नहीं हे। और छोटा बिज़नेस लोन लिया है, ऐसे लोगो को बचायो सर।  नहीं तो वो भी किसान भाई की तराह आत्म हत्या करना शुरू करेगा।   

मुझे मालुम हे की इस मोहिम मै आप सभी भारतीय मेरे साथ हे।  
बिज़नेस लोन माफ़ होने के मोहिम मे हम आपके साथ है। अगर आप को लगता हे की हमारा या हम जैसे भाइयोका लोन माफ हो जाये तो फिर निचे आप आपका नाम भर के हमे सपोर्ट करे।  
ये फॉर्म आप आपकी मर्जी से भर रहे हो।

ताकि सरकार को मालुम पड़े की हम जैसे भी लोग इस देश मै रहते है।  सरकार को उनके लिए कुछ न कुछ करना चाहिए इस बिगड़ती स्थिति में।
कई सारे लोग समझते होंगे की हम भिक क्यों मांग रहे है, इसका उत्तर मेरे पास नहीं हे।  और मै देना भी नहीं चाहता, क्योकि इसके पहले कई सारे लोगो का कर्ज माफ हुवा है, उनके या हमारे मन मै  ये बात नहीं आयी। 
क्या आपको लगता हे की सरकार ने आपका लोन माफ़ करना चाहिए। 
तो फॉर्म भरने के लिए यहां क्लिक कीजिये 

मित्रो शेर करे।  ताकि ज्यादा से ज्यादा परिवार फॉर्म भर सके।  
कमेंट करे अपनी प्रतिक्रिया। 

 

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

ग्रामपांचायत निवडणूक - जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे

आता ग्रामपंचायत निवडणुका चालु झाल्या आहेत. मग काय,  नेते आणि त्यांचे कार्यकर्ते गावात सरसावले आहेत. पण आता ग्रामपंचायत सदस्य होणं सरकार ने भलतेच कठीण आणि कसरतीचे करून ठेवले आहे.
सर्वात पहिले ३ आपत्य, त्यानंतर निवडणुक आयोगाने आता तर जात पडताळणी प्रमाण पत्र बंधन कारक केले आहे. आणि तशी सुचना देखील संबांधित अधिकाऱ्याना देण्यात आले आहे.  तर मग काय आहे ह्या अटी ते सविस्तर बघण्यासाठी संबंधित नोटीस ची फोटो कॉपी बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा https://drive.google.com/file/d/19wW1SkGUe5Dya58z07cZvK67n7WuvIs0/view?usp=sharing

ग्रामपांचायत निवडणूक - नामनिदेशिपत्रासोबत जातवैिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असलेबाबत...
 वैिता प्रमाणपत्र सादर करणे अनिवायच असेल,

मिर्त्रांनो जर तुम्हांला ग्रामपंचायत निवडणुका मध्ये किंवा चालु असताना काही प्रश्न पडले असतील जसे प्रश्न पुढील प्रमाणे 


१) मंत्र्यांना निवडणुका काळात शासकीय वाहनांचा वापर करता येतो का?


२) ग्रामपंचायतीमध्ये निवडुन आलेल्या सदस्यची कामकाजाची सुरवात कधी होते?


३) ग्रामपंचायत सदस्यना पदावरून काडुन टाकण्या संदर्भात काय नियम आहे? 


अश्या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हांला जर हवी असतात तर आणि त्याची समाधान कारक उत्तर हवे असतील तर क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive

अशा प्रकारे आपल्याला आपल्या ग्रामपंचायत निवडणुकांन बदल अधिक प्रश्न आपल्या मनात असतील आणि त्याचे उत्तर हवे असतील तर लगेच क्लिक करा  https://drive.google.com/drive/my-drive 

खरंच देव आहे का ? 

असा प्रश्न पडणाऱ्याने हे नकी वाचावे 

Identify Content Gaps Online with Question Hub

Identify Content Gaps Online with Question Hub

Identify Content Gaps Online with Question Hub

Identify Content Gaps Online with Question Hub

Identify Content Gaps Online with Question Hub
कृपया इसे पूरा पढ़े।
अधुरी जानकारी आपके ब्लॉग को ससपेंड कर सकती है 

नमस्ते मित्रो 

आपमे से कीतीने सारे Blogger को इस प्रकार का मेसेज Blogger को ओपन करते ही दिख जाता है। अगर इस तरह का कोई भी मैसेज Google की तरफ से आ रहा है तो क्या आपका ब्लॉग और वेबसाइट खतरे मै है। क्या आपका Google Adsense Account बंद हो जायेगा? क्या Adsense Earning करना बंद कर देगी? क्यों आ रहा है इस प्रकार का मैसेज।

तो दोस्तों आज मै आपके इसी सवालों के प्रश्नो के उतर देने वाला हु।

अगर आपके Blogger पर कोई इस प्रकार का Google Search "Identify Content Gaps Online with Question Hub" का मैसेज दिख जाये तो आपको घबराने की कोई जरुरत नहीं है। Google ने अपने पॉलिसी मै कोई बदलाव नहीं किये।

फिर क्यों आया ये मैसेज चलो तो मै आपको बताता हु की क्यों आया है ये Google Search का मैसेज "Identify Content Gaps Online with Question Hub."

Identify Content Gaps Online with Question Hub

आज दुनिया में सबसे जादा उपयोग Google Search का होता है। हर रोज Google Search पर लाखो-करोड़ो लोग किसी न किसी के बारे मै जानकारी सर्च करते है। फिर वो जानकारी अलग अलग प्रकार की होती है। हम सब हररोज कोई ना कोई जानकारी Google Search Tool पर करते रहते है। मगर क्या हर बार हमे सभी की जानकारी मिलती है। तो सबका उत्तर " नहीं " यही होगा।

हर रोज दुनिया भर से Google को कोई ना कोई सवाल पूछते रहते हे। उदा-
How many phone processor are equal to i Core i5?

Need pendrive for data storage!

Storage defines and types Details History of storage

Can we use Samsung evos plus memory card in Samsung m30s?

Iphone ranging between 10000 to 20000 which supports memory card

secondary storage device sz hardisk me softfare program ko copy krane ki prakriya ko kya kehte hai

What measures should be taken to resolve the sound problem of the CPU?

इत्यादी प्रश्न हम Google पर टाइप करते है। और Google से उसका उतर अपेक्षित करते है।

लेकिन क्या Google सच मै उसका उत्तर हमे अपने मन से देता है?

तो दोस्तों यकींनन नहीं। फिर कोण देता है हमारे प्रश्नो के उत्तर Google को।

Google Search System कहासे लाता है ये सभी जानकारी ?
ये सभी प्रश्न पहले से ही Google Search System में टाइप कर रखे होते है। और उनके उत्तर भी अलग अलग जानकारों से लिखे हुवे होते हे। जब भी हम Google Search पर कुछ टाइप करते हे तो Google Search System हमें उससे सम्बंधित सभी जानकारों के उत्तर दिखा देता है। अभी आपको लगता होगा की इस का और Identify Content Gaps Online with Question Hub इसका क्या संबंध।


तो दोस्तों Google Search Tool पर बढ़ते internet का प्रमाण के कारन Google Search Tool पर रोजाना नए नए प्रश्न पूछने जाने लगे है। और उनके संतुष्ट जनक उत्तर प्रश्न पुछने वालो को नहीं मिल पा रहे हे। तो Google Search Tool ने अभी सभी Blogger को ये एक आछ्या मौका दिया है , की हम उन सवालों के अच्छे से अध्यन करके एक blog लिखे और उसी blog का url की लिंक उसमे पेस्ट करे।


इससे आपका क्या फायदा होगा?

दोस्तों जब आप उस टॉपिक पर पुरा अध्यन करेंगे तो आप सबसे अच्छा Blog लिख पाएंगे, तो जब भी कोई उस टॉपिक पर Google Search Tool पर प्रश्न पुछेगा तो Google Search Tool सबसे अच्छे Blog वाले टॉपिक को सबसे पहले दिखायेगा, उससे आपकाही फायदा होगा।

आपके वेबसाइट पर ट्रैफिक बढ़ेगा। जिससे आपको गुगल पर रैंक करने मै सहयोग मिलेगा। जिससे आपका Google Adsense का इनकम भी बढ़ेगा।


तो दोस्तों ये एक अच्छा मौका हो सकता है हमें अपनी वेबसाइट पर विज़िटर बढ़ानेका, और हमारा इनकम बढ़ानेका।

इसका मतलब अब हमे Identify Content Gaps Online with Question Hub से डरने की कोई जरूरत नहीं है।

गंगा नदी का उगम स्थान कहा हे?

Digital Marketing क्या है ?

Online Business करना चाहिए या नहीं ?

Computer data storage?

Memory card problem in Hindi. 

Memory card problem in Hindi

लेकिन क्या Google सच मै उसका उत्तर हमे अपने मन से देता है
ये सभी प्रश्न पहले से ही Google Search System में टाइप कर रखे होते है।  और उनके उत्तर भी अलग अलग जानकारों से लिखे हुवे होते हे।  जब भी हम Google Search पर कुछ टाइप करते हे तो Google Search System हमें उससे सम्बंधित सभी जानकारों के उत्तर दिखा देता है। अभी आपको लगता होगा की इस का और Identify Content Gaps Online with Question Hub इसका क्या संबंध। 
तो दोस्तों Google Search Tool पर बढ़ते internet का प्रमाण के कारन Google Search Tool पर रोजाना नए नए प्रश्न पूछने जाने लगे है।  और उनके संतुष्ट जनक उत्तर प्रश्न पुछने वालो को नहीं मिल पा रहे हे।  तो Google Search Tool ने अभी सभी Blogger को ये एक आछ्या मौका दिया है , की हम उन सवालों के अच्छे से अध्यन करके एक blog लिखे और उसी blog का url की लिंक उसमे पेस्ट करे।  

इससे आपका क्या फायदा होगा?
तो दोस्तों ये एक अच्छा मौका हो सकता है हमें अपनी वेबसाइट पर विज़िटर बढ़ानेका, और हमारा इनकम बढ़ानेका।  

इत्यादी प्रश्न हम Google  पर टाइप करते है।  और Google  से  उसका उतर अपेक्षित करते है। 

तो दोस्तों यकींनन नहीं। फिर कोण देता है हमारे प्रश्नो के उत्तर Google को।
Google Search System कहासे लाता है ये सभी जानकारी ?


दोस्तों जब आप उस टॉपिक पर पुरा अध्यन करेंगे तो आप सबसे अच्छा Blog लिख पाएंगे, तो जब भी कोई उस टॉपिक पर Google Search Tool पर प्रश्न पुछेगा तो Google Search Tool सबसे अच्छे Blog वाले टॉपिक को सबसे पहले दिखायेगा, उससे आपकाही फायदा होगा। 
आपके वेबसाइट पर ट्रैफिक बढ़ेगा।  जिससे आपको गुगल पर रैंक करने मै सहयोग मिलेगा।  जिससे आपका Google Adsense का इनकम भी बढ़ेगा। 

इसका मतलब अब हमे Identify Content Gaps Online with Question Hub से डरने की कोई जरूरत नहीं है।